चंपारण सत्याग्रह : स्वातंत्र्य लढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ
महात्मा गांधींनी केलेल्या चंपारण सत्याग्रहाला आज १७ एप्रिल २०१७ रोजी १०० वर्षं पूर्ण झाली आहेत. हा गांधीजींचा पहिला सत्याग्रह होता. गांधीजींची दृढता व उद्दिष्टसिद्धीवरील विश्वास देशाने चंपारण्यात पाहिला. त्या निमित्ताने जयंत दिवाण यांनी लिहिलेलं 'कहानी चंपारण सत्याग्रहाची' हे पुस्तक अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना........